शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०१४

KING 15

१५
 युक्त्ता यदा जनपदा भिक्षन्ते ब्राह्मणा इव ।
अभीक्ष्णं भिक्षुरुपेण राजानं घ्नन्ति तादृशाः ॥
 -महाभारत़

राष्ट्रातील प्रजा उद्योगशील असूनहि जर भिक्षुरुपी बनून ब्राह्मणाप्रमाणे वारंवार भिक्षा मागू लागली तर तिच्या योगाने राजाचा वध होतो़
-महाभारत़

ब्राह्मण हा अपरीग्रह (संचय न करणे) करणारा असतो/होता़ म्हणून त्याला भिक्षा दणे आवश्यक होते़ कर्ज माफ करण्याची पद्धत पुन्हा पुन्हा केली आणि तशी सवयच जनतेला झाली तर राजाचा वध होऊ शकंतो़ पराभव होऊ शकंतो़
--प्रशिप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा