रविवार, २८ सप्टेंबर, २०१४

KING 18

१८


राजमूलो महाप्राज्ञ धर्मो लोकस्य लक्ष्यते ।
प्रजा राजभयादेव न खादन्ति परस्परम्‌ ॥
                                           -महाभारत़

(बृहस्पति वसुमना राजाला सांगतात) लोक धर्माने वागतात,याचे कारण राजाच होय असे दिसून येते़ राजाच्या भीतीमुळेच लोक एकमेकांना खाऊन टाकीत नाहीत़
-महाभारत़. 

देशातील प्रत्येकं नागरीकाला निर्भयपणे जगता आले पाहिजे, फिरता आले पाहिजे हाच याचा अर्थ आहे़. या साठीच राजाने कायदा केलेला असतो़ त्यामुळेच समाज व्यवस्था टिकून राहते़ त्याचे कारण राज्यकर्ताच असतो़.  म्हणून असुरक्षितता यासाठी सरकारला जबाबदार धरले जाते़
-प्रशिप