१३
क्षत्रियस्य
महाराज जये वृत्ति समाहिता ।
स वै धर्मस्त्वधर्मो वा स्ववत्तौ कंा
परीक्षणा ॥
-महाभारत़
(दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो) हे
महाराजा, युद्धात जय
मिळविणे हा क्षत्रियाचा व्यवसाय ठरलेला आहे,
मग त्यात धर्र्म असो किंवा अधर्म असो़ स्वतःच्या व्यवसायाची चिकिंत्सा कंरुन
कंाय फायदा ?
-महाभारत़
युद्ध बहूदा
राजपदासाठी असत़ निवडनूकंाहि राजपदासाठीच असतात़ युद्धात जय मिळवणे याला व्यवसाय
म्हटले आहे, आज
निवडनूकंाहि व्यवसाय झाला आहे़ व्यवसायात धर्म अधर्म पाहिला जात नाही़ आज तोच
विचार केला जातो़ परंतू वरील विचार दुर्योधनाचा आहे, खलनायकंाचा आहे,
धृतराष्ट्राचा नाही हे लक्षात घेतले पाहिजे़ दुर्योधन त्याच वैभव नष्ट कंरणारा
धनी आहे़
-प्रशिप
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा