१२
यद्यदाचरते राजा तत्प्रजानां स्म रोचते ।
-महाभारत़
राजा जे जे कंरतो ते प्रजेला आवडू लागते़
-महाभारत़
सामान्य जनता उच्च तत्व विचारापासून लांब राहते़
त्यामुळे ती अनुकंरणासाठी आपल्या राजावर किंवा नेत्यावर अवलंबून असते,विसंबून राहते़ म्हणून
त्या नेत्याने केलेली कृति ती योग्यच असेल असे माणून तो ती आवडीने स्विकारतो किंवा होयबा' वा लालसा म्हणून स्विकारतो यामुळे राजाने वा नेत्याने केलेल्या चुकीच्या
गोष्टींचे समर्थन कंरणा-यांचीही चढाओढ लागते़ हे आपण नेहमीच अनुभवतो़.
--प्रशिप
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा